कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून "स्वाभिमानी संवाद" या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्याच्या समस्याचे निराकरण झाले - प्रा. धम्मपाल घुंबरे बीड (प्रतिनिधी)-: स्वाभिमानी महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर असोसिएशन संघटनेच्या वतीने "स्वाभिमानी संवाद " फेसबुक लाईव्ह संवाद दिनांक 1 जून पासून ते 8 जून पर्यंत दररोज दुपारी एक वाजता विविध तज्ञांचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आलेले होते. दि. 8 जून रोजी, अध्यक्षीय समारोप करण्यासाठी स्वाभिमानी मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, तथा या स्वाभिमानी संवाद कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रो. शंकर अंभोरे यांनी प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हक्क अधिकार आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 रोजी कर्मचाऱ्यांचे हक्क अधिकार व कर्तव्य कशा पद्धतीचे असावेत हे बाबासाहेबांनी नमूद केले होते. व भारत स्वतंत्र झाल्यानंतर या सर्व हक्क आणि अधिकाराचा समावेश त्यांनी भारतीय राज्यघटनेत कशा पद्धतीने अमलात आणला या विषयी सविस्तर माहिती पुरव्या सहित प्रो. डॉ. शंकर अंभोरे सर यांनी सांगितली. भारतातील र...
Comments
Post a Comment