सौरभ बालाजी फड यांचे दहावीच्या परीक्षेत 94.20 %गुण घेऊन नेत्रदीपक यश


परळी (प्रतिनिधी) -: संपूर्ण जगभर कोरोणाने धुमाकूळ घातल्या नंतर खूप उशिराने दहावीचे निकाल लागले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य दहावी बोर्डाचे निकाल मध्ये, परळी तालुक्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थी परिवारातील पाल्यांनी यश संपादन केले आहे  त्यामध्ये अभिनव विद्यालय परळी या शाळेतील विद्यार्थी सौरभ बालाजी फड  यांनी दहावीच्या परीक्षेत 94.20% गुण घेऊन  नेत्रदीपक यश संपादन केले आहे, त्यांच्या अभ्यासाची सुनियोजित वेळा पञक तयार करून त्यांनी हे यश संपादन केले आहेत शाळेतील मुख्याध्यापक, गुरुजन वर्गाने सांगून दिलेल्या अभ्यासाच्या योग्य पद्धतीने केल्या मुळे या विद्यार्थ्यांना उत्तुंग झेप घेतली आहे, घरातील अभ्यासासाठी असलेले आई वडीलांचे अभ्यास योग्य पोषक वातावरण देखील महत्त्व असतं असं सौरभ फड यांनी बोलताना सांगितले, कठोर परिश्रम दहा/दहा तास अभ्यास केल्या नंतर आशा यश संपादन केले जाऊ शकते, त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत व त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षा होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला